गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा काढला होता. महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता असूनही शिवसेना पाण्याची समस्या सोडवू शकलेली नसल्याचा आरोप करत भाजपाने मडकी फोडून तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन कोपरीकरांना समान आणि मुबलक पाणी देण्याची मागणी केली. त्यावर येत्या आठवडाभरात मुंबई महापालिकेकडून ६ दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळवून त्याचे कोपरी भागात वितरण करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ.शर्मा यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा