बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी बदलापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बदलापूर महापालिकेची मागणी केली आहे. बदलापूर शहर वाढते शहर आहे. त्यामुळे आम्हाला अंबरनाथसोबत एकत्रित महापालिकेत समाविष्ट न करता स्वतंत्र महापालिका द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीमुळे अंबरनाथ आणि बदलापूर संयुक्त महापालिकेच्या एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेला तडा जाणार असल्याचे बोलले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा