उल्हासनगर महापालिकेची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली असून महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेनेच्या हाती असलेली सत्ता काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना या मोहिमेवर पाठवल्याचे बोलले जाते. पालिकेच्या निवडणुकीत भरीव कामगिरी करतानाच दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा विचार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा