जयेश सामंत
ठाणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा गमावल्यानंतर शरद पवार यांची मुंबईसह राज्यभरातील बाजारसमित्यांवर असलेली पकड कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रभाव राखून असलेल्या खंद्या पवार समर्थकांची कोंडी करण्यात येत असून गेल्या आठवडाभरापासून मुंबई गुन्हे शाखेने शौचालय घोटाळय़ाप्रकरणी चालवलेल्या कारवाईकडे त्या अंगाने पाहिले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा