मुंबई, ठाण्यात राहत असलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने १ एप्रिलपासून बोरीवली-ठाणे-राजापूर ही नवीन एसटी बससेवा सुरू केली आहे.
बोरीवलीहून घोडबंदर रोड मार्गे ही बस ठाण्यातील खोपट आगारात पोहचणार आहे. येथून बेलापूर रस्त्याने पनवेल, पेण आणि मुंबई-गोवा महामार्गावरून ही बस कोकणाकडे धावणार आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणारी ही बस पहाटे ५ पर्यंत राजापूर येथे पोहोचेल, तर परतीसाठी रोज सायंकाळी ५.३० वाजता राजापूर येथून ही पुन्हा परत मुंबईकडे प्रस्तान करेल. या एसटी बसचे आरक्षण सुरू झाले आहे. ही निमआराम बससेवा असून प्रवाशांनी सदर बससेवेचा
लाभ घ्यावा, असे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Navi Mumbai, Road tax waived,
नवी मुंबई : राज्यशासनाकडून पथकर माफी, मनसेचा जल्लोष
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
heavy police security in mumbai for dussehra and devi idol immersion
मुंबईत दसरा मेळावा आणि देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १५ हजार पोलीस तैनात
flyover cost of 770 crore to break traffic jam of Kalamboli Circle
कळंबोली सर्कलची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ७७० कोटींचे उड्डाणपूल
When will work of Sadhu Vaswani Bridge be completed commissioner made a big disclosure
साधू वासवानी पुलाचे काम कधी पूर्ण होणार, आयुक्तांनी केला मोठा खुलासा
Thane to Anandnagar elevated road in four years
ठाणे ते आनंदनगर उन्नत मार्ग चार वर्षात
Pune , CCTV, police, artificial intelligence cameras
पुण्यावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांंची नजर, २८६६ कॅमेरे बसविण्यासाठी ४३३ कोटी मंजूर
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन