महावितरण कंपनीची वीज बिलं न भरल्याने पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू भागातील सुमारे तीस दूरध्वनी केंद्रांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने या भागातील सुमारे दहा हजार दूरध्वनी मोबाईल सेवा तसेच इंटरनेट सेवा खंडित झाली होती. याचा परिणाम तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणू संशोधन केंद्र, तटरक्षक दल, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका व कार्यालय तसेच व्यापारी वर्गाला भोगावा लागला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा