बदलापूरः ज्या शहरात वाहनाने प्रवास करत नाही त्या शहरात नियम मोडल्याबद्दल गाडीला दंड येत असल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. उल्हासनगरातील एका व्यक्तीच्या वाहनाचा नंबर कल्याणमधील एका वाहनचालकाने आपल्या गाडीला लावला असून त्याने तिकडे नियमभंग केला की इकडे या व्यक्तीच्या वाहनाला दंड बसत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे उल्हासनगरातील तो दुचाकीमालक त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी एकाच नंबरच्या दोन रिक्षा वाहतूक पोलिसांनी पकडल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा