बदलापूरः कल्याणहून कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकातून पुढे निघताना बंद पडली. साडे बाराच्या सुमारास कर्जतहून दुसरे इंजिन आणून ही मालगाडी पुढे काढण्यात आली. त्यामुळे कर्जत आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदारांना याचा मोठा फटका बसलाच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा