डोंबिवली – देशातील प्रत्येक राष्ट्रपुरूष, सन्मानिय व्यक्ति, सामान्य यांचा मान राखलाच गेला पाहिजे. कोणीही कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तिबद्दल कोणतेही पुरावे नसताना मानहानीकारक व्यक्त करत असेल तर अशा व्यक्तिची शासनाने गंभीर दखल घ्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रसंगी अशा व्यक्तिला तुरुंगात धाडावे. जेणेकरून कोणीही कोणाचा अपमान, मानहानी करण्यास धजावणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी येथे केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा