ठाणे : सायबर गुन्हेगारांकडून तयार केलेले डिजीटल अटकेच्या सापळ्यात नागरिकांची फसवणूक होऊ लागली आहे. मागील ११ महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील डिजीटल अटक प्रकरणात १३ गुन्हे दाखल असून यामध्ये नागरिकांची तब्बल सात कोटी ८० लाख ४९ हजार ८२४ इतक्या रकमेची फसवणूक झाली आहे. सर्वाधिक फसवणूकीची प्रकरणे ठाण्यातील वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील नागरिकांची आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा