ठाणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये जी कामे करायला पाहिजे होती, ती कामे गेल्या अनेक वर्षामध्ये का केली नाहीत, याचा हिशोब जनता त्यांना विचारेलच, असे सांगत राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे चांगले गुण आहेत पण, त्यांना संधीच मिळाली नाही. माझ्याकडेही थोडेफार चांगले गुण आहेत. आम्हाला दाबून ठेवण्यात आले. पण, संधी आली आणि आम्ही चमत्कार करून दाखविला, असा टोलाही त्यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा