अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने समेट घडवण्यात आली आहे. विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष होता. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांमध्ये हा संघर्ष तीव्र झाला होता. त्यामुळे ही जागा धोक्यात आल्याची चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ यांनी दोन्ही गटांना बोलवून चर्चा केली आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभेचा तिढा सुटल्याचे बोलले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा