ठाणे : ठाण्यातील बचत गटाच्या महिलांना शिवसेनेच्या आनंद आश्रमात बोलावून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. आचारसंहितेच्या कालावधीत बचत गटांना प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी मिनाक्षी शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या पक्ष कार्यालयात अशाप्रकारे पैशांची घेवाण-देवाण कशी होऊ शकते. असा प्रश्न जया यांनी उपस्थित केला आहे. तर, हे चित्रीकरण जुने असल्याचा दावा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा