डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी भागातील आजदे, सागर्ली गाव बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. या भागातील राजकीय भूमाफियांनी एमआयडीसीचे कंपन्यांसाठीचे राखीव भूखंड, पालिकेचे आरक्षित भूखंड हडप करून टोलेजंंग बेकायदा इमारती गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उभारल्या आहेत. ही भूक भागत नाही म्हणून भूमाफियांनी आजदे गावातील नागरिकांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद करून तेथे टोलेजंग इमारती उभारण्याचा सपाटा लावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा