ठाणे : ठाण्यात अपघातांचे सत्र सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांचा धोका देखील समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्व द्रूतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागातील जवळपास प्रत्येक चौक, पूल अपघात प्रवण क्षेत्र आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात तीन हात नाका, नितीन कंपनी, माजिवडा या महत्त्वाच्या चौकांचाही सामावेश आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यावर जीवघेणा प्रवास असल्याचे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा