ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा