कल्याण मधील वालधुनी येथील अशोक नगरमधील बुध्द भूमी फाऊंडेशनची जमीन ही आमच्या मालकीची आहे असे गेल्या १६ वर्षापासून बुध्द भूमी फाऊंडेशनच्या बौध्द धर्मगुरुंना सांगून वेळोवेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भागातील एका रहिवाशाने बुधवारी संध्याकाळी बौध्द धर्मगुरुंना जाती वाचक शिवागाळ करत मारहाण करत त्यांना जागेतून हुसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जीव ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा