ठाणे : महापालिका निवडणूकांपूर्वी ठाण्यात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आठवड्याभरापूर्वी ठाण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर रविवारी कळव्यातील ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह काही कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला कळव्यात धक्का बसला आहे. यावेळी भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच भाजपने ठाणे शहरात भाजपला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा