कल्याण: पावसाळ्यात जागोजागी दलदल, पाणी साठण्याचे प्रकार होत असल्याने डेंग्यु, मलेरियाचे रुग्ण शहराच्या विविध भागात आढळून येत आहेत. पाऊस जाऊन दोन महिने झाले तरी शहराच्या विविध भागात विशेष करुन झोपडपट्टी, चाळी भागात रहिवासी पाण्याचे पिंप भरुन ठेवत आहेत. नवीन इमारत बांधकामांच्या ठिकाणी खोदलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले दिसत आहेत. या साठवण पाण्यावर तयार झालेले डास साथ आजार पसरवतात, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या मढवी आरोग्य केंदाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. पौर्णिमा ढाके यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा