ठाणे : भविष्यात जागतिक तापमानवाढीचा राक्षक जगा समोर उभा आहे. प्रत्येकाने वृक्ष लावून ते जगविले पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जितके पर्यावरणपुरक करता येईल, ते सर्व केले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिला. ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करत आहोत, आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा