देशभरात सध्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे विधी पार पडले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आता राम आले, आता राम झोपडीत राहणार नाहीत तर भव्य मंदिरात राहतील”, असं म्हणत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुंबईनजीक मीरारोड परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा