कल्याण– डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील उल्हास खाडी किनारी हरितपट्ट्यात भूमाफियांनी १० बेकायदा इमारतींच्या गृह प्रकल्पाची कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता उभारणी सुरू केली आहे. शहरातील एकमेव हरितपट्टा नष्ट होत असताना पालिकेकडून या बेकायदा इमारती भुईसपाट करण्याची कारवाई केली जात नाही. त्याचा निषेध म्हणून डोंबिवलीतील एका जाणकार नागरिकाने मुंबईतील आझाद मैदान येथे या बेकायदा बांधकामांचा विषय घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा