बदलापूर: गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात एकच दिवसात तब्बल ३२ दशलक्ष घन मिटर पाण्याची भर पडली आहे. बुधवारी सकाळी बारवी धरणात १५७.६८ दशलक्ष घन मिटर पाणी साठा होता. तर गुरुवारी त्यात मोठी भर पडल्याने पाणी साठा थेट १८९.२५ दशलक्ष घन मिटर पोहोचला आहे. त्यामुळे धरणात सध्याच्या घडीला ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा