ठाणे: रेल्वे स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी दोन पादचारी पुलांची उभारणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु या कामासाठी ठाणे महापालिकेडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुलाची कामे उरकून ते प्रवाशांसाठी खुले केले जाणार होते. पण, काम रखडल्याने या पुलांसाठी आणखी तीन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवाय, कल्याण दिशेकडील पुलाचे काम रखडलेले असतानाच, त्याशेजारी असलेला पादचारी पुल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात आला असून यामुळे प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा