डोंबिवली- श्रावण महिना सुरू झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर शहरांच्या बाजारात केळीच्या पानांची आवक वाढली आहे. दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की दसरा सणापर्यंत आदिवासी, दुर्गम भागातील रहिवासी शहरी पट्ट्यात केळीची पाने आणून विकतात. लाखो रुपयांची उलाढाल या केळीच्या माध्यमातून होेते. आदिवासी मंडळींना या माध्यमातून दोन महिने रोजगार मिळतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा