ठाणे : मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचून पाणी गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात लागू करण्यात आली असून हि कपात दुरुस्ती काम होईपर्यंत म्हणजेच किमान महिनाभर कायम राहणार आहे. यामुळे ठाणे शहरातील काही भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा