वाढत्या नागरीकरणामुळे बदलापूर शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. एके काळचे हे टुमदार गाववजा शहर आता महानगराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहरातील धावपळीच्या जीवनशैलीत समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारा कोण हे वर्षांनुवर्षे कळत नाही. अशा परिस्थितीत एक २४ घरांचे कुटुंब बदलापुरातील पूर्व विभागात सुखाने नांदते आहे. या सोसायटीचे नाव ‘दत्त गुरुकुल’. शून्य कचरा मोहीम, पर्जन्य जलसंधारण आदी उपक्रम राबवून या वसाहतीने शहरातील इतर संकुलांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा