अंबरनाथः बहुप्रतिक्षित कल्याण बदलापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच येथील फॉरेस्ट नाका चौकाचे रूंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होत असतानाच या चौकात कडेला अतिक्रमणांना सुरूवात झाली आहे. काटई कर्जत राज्यमार्गावरही हीच परिस्थिती आहे. भर चौकत आणि रस्त्याला हॉटेल, फळे, रस आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. यामुळे अपघातही होण्याची भीती व्यक्त होते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा