कल्याण- शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. बाजारपेठांमध्ये तीन ते चार तास कधी दिवसभर वीज पुरवठा बंद राहत असल्याने व्यापारी, खासगी आस्थापना, बँक अधिकारी हैराण आहेत.कडक उन्हाळ्याच्या दिवसात सुरू असलेला त्रास पाऊस सुरू झाला तरी कायम आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाला की घरातील पंखा बंद राहतो. त्यामुळे डासांचा उपद्रव होतो. दिवसा वीज पुरवठा खंडित झाल्याने झेराॅक्स दुकाने, नागरी सेवा केंद्रातील यंत्रणा ठप्प होते. बँकेतील व्यवहार बंद राहतात. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची धावपळ सुरू आहे. त्यांना प्रमाणपत्र, गुणपत्रिका, इतर आवश्यक कागदपत्रांच्या झेराॅक्स काढाव्या लागतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा