ठाणे : राज्य घटनेने दिलेल्या हक्कांमुळे स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत, पण, संसदेत अजूनही त्यांच्या समान प्रतिनिधित्वाचे विधेयक प्रलंबित आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत, प्राध्यापक हरी नरके यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. पंचायत राज विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रिया सत्तेत येत असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यात सकारात्मक बदल होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा