बदलापूरः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदलापूर शहर पदपथ मोकळे करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी धडक कारवाई केली होती. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सायंकाळनंतर शहराच्या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांना मोकळे करण्यासाठी सोमवारी कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मोकळे झाले. अनेक टपऱ्या, पदपथावरील दुकाने, हातगाड्या यावेळी हटवण्यात आल्या. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जाते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा