कल्याण – ऑक्टोबरपासून खरीप हंगामात लागवड केलेल्या हरभरा, भेंडी, वाल, गवार, वांगी, टोमॅटो, तूर अशी अनेक पिके नीलगायींचे कळप फस्त आणि नासाडी करत असल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. दिवसभर मेहनत घेऊन फुलविलेली भाजीपाला लागवड रात्रीच्या वेळेत नीलगायींकडून फस्त केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी येत्या काळात खरीपातील लागवड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा