कल्याण- कल्याण डोंबिवली शहरे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पालिकेतर्फे विशेष अभियान सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यास व्यापारी, दुकानदार, फेरीवाल्यांना मज्जाव आहे. अशा परिस्थितीत दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिकचा चोरुन साठा करून त्या ग्राहकांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या पथकाने कारवाई केली. अशा व्यापाऱ्यांकडून एकूण ५५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा