कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील काॅपीचे प्रकार रोखण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशावरून शिक्षण विभागाने पाच विशेष भरारी पथके स्थापन केली आहेत. ही पथके अचानक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कोणत्याही बारावीच्या परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये तपासणी करणार आहेत.पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही पथके काम करणार आहेत. यामधील तीन पथके बैठे पध्दतीने काम करणार आहेत. तर दोन पथकाने विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा केंद्रातील वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी काॅपीमुक्त पध्दतीने उत्तरपत्रिका लिहितात ना याची तपासणी करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा