ठाणे : ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. तसेच जनता दरबार कोणीही कुठेही घेऊ शकतो, असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनाही नवी मुंबईत जनता दरबार घेण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा