ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे, अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, आता वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकींबाबत भाष्य केले आहे. मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडते, पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू असे नाईक यांनी म्हटले असून त्यांचे हे विधान आता शहराच चर्चेचा विषय बनले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा