ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महानगर पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना वेग मिळावा यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर वेगाने हालचाली होत असल्याचे चित्र सातत्याने उभे केले जात असताना दुसरीकडे याच भागातील लाखो प्रवाशांच्या दळवळणासाठी निर्णायक ठरू शकतील, असे रेल्वे प्रकल्प मात्र भूसंपादन, आर्थिक नियोजन तसेच तांत्रिक अडचणीमुळे रखडल्याचे चित्र कायम असल्याचे पहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा