बदलापूरः बदलापूर गाव, मुरबाड, असंख्य गाव आणि पाड्यांना जोडणारा बदलापूर बारवी धरण रस्त्याच्या खड्डे भरणीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उदासिनता दाखवल्याने यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच होणार आहे. बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मुर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही खड्डे भरणीच्या कामात दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा