महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरावर काम करत आहेत. संस्था चालवणं म्हणजे सोपं काम नाही. त्यातच या संस्थांपुढे अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न कायम अग्रस्थानी राहिला आहे. हा विचार लक्षात घेता ठाण्यातील उज्वला बागवाडे यांनी धान्य बँकची संकल्पना पुढे आणली. आपल्या काही मैत्रिणींना त्यांनी प्रत्येकीने किमान एक किलो अन्नदान करण्याचं आवाहन केलं. हे जमा केलेलं अन्नधान्य गरजू संस्थांपर्यंत पोहोचवलं जातं. आर्थिक रुपात मदत करण्यापेक्षा एखाद्याच्या पोटाची भूक भागवून आपण या कार्यात योगदान देऊ शकतो. या उद्देशाने उज्वला यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या साथीने ‘वी टुगेदर फांऊडेशन’ची स्थापना केली. वी टुगेदर फांऊडेशनने आतापर्यंत राज्यातील १५ संस्थांचं पालकत्व घेतलं असून वर्षातील नऊ महिने त्यांना शिधा पुरवला जातो. गृहिणी आणि समाजकार्याचा मेळ साधणाऱ्या या धान्य बॅंकेची गोष्ट नक्की पाहा…

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

Changes in the recipes of meals served under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Amravati news
अमरावती : ‘गोडखिचडी’, ‘अंडापुलाव’साठी गुरूजींना मागावी लागणार माधुकरी!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Story img Loader