बदलापूरः महिला दिनाचे औचित्य साधत एकीकडे लाडक्या बहिणींना योजनेचे मानधन देण्याची घोषणा सरकार करत असतानाच ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. रोजगार हमी योजना, आदिवासी घरकूल योजना, सामुहिक वनहक्कधारक, राष्ट्रीय कुटूंब सहाय्य योजना आणि जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांमधून आदिवासी महिलांना मिळणारे हक्काचे अर्थसहाय्य, मोबदला मिळाला नसल्याने संताप व्यक्त होतो आहे. श्रमिक मुक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा