ठाणे : पारंपरिक फळशेतीच्या पुढे जात जिल्ह्यातील विविध शेतकरी आता नवीन प्रयोग करू लागले आहेत. याचेच फलित म्हणून त्यांच्या विविध पिकांच्या उत्पादनात वाढ होत असून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू लागला आहे. याच पद्धतीने शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात गुलाब दिनकर या आंबा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मदतीने फळांची साठवण, पॅकिंग साठी पॅक हाऊस बांधून घेतले. या पॅकहाऊसच्या माध्यमातून अधिक काळ फळांची साठवणूक होऊ लागली तसेच फळाचे खराब होण्याचे प्रमाण देखील कमी झाले. यामुळे फळांच्या विक्रीतून त्यांचे अधिक अर्थार्जन होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा