ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते पडघापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्यात अवजड वाहतूकीमुळे भर पडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या कोंडीबाबत नागरिकांमधून संताप होऊ लागल्यानंतर ठाणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार अवजड वाहतूकीला ठाण्यात दिवसा म्हणजेच पहाटे ५ ते रात्री ११ यावेळेत बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत मात्र अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई-नाशिक महामार्गाबरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण शहरात होणारी कोंडी कमी होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा