ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होळी आणि धुळवडीचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा करोनाचा संसर्ग ओसरल्याने या वर्षी नागरिकांनी होळी आणि धुळवडीचा मनसोक्त आनंद घेतल्याचे चित्र होते. ठाणे, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांतील गृहसंकुल तसेच चाळीमध्ये आणि परिसरातील चौकात शुक्रवारी नागरिकांनी धुळवड साजरी केली. तर, कल्याण वगळता इतर शहरातील रस्त्यांवर यंदाही शुकशुकाट दिसून आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा