डोंबिवली- येथील पूर्व भागातील आयरे गाव परिसरातील चाळींमध्ये दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे. दोन दिवसांपासून घरातील पाणी उपसून रहिवासी हैराण झाले आहेत. आयरे भागातून खाडीकडे जाणारे नाले, गटारे, ओहळ भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून बंद केल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे.दोन दिवसाच्या किरकोळ पावसामध्ये आयरे गाव भागातील चाळी जलमय होऊ लागल्याने मुसळधार पावसाच्या काळात या चाळींमध्ये एक ते दोन फूट पाणी शिरण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. आयरे गावातील शांताबाई चाळ चारही बाजुने पावसाच्या पाण्याने वेढली आहे. रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा