अंबरनाथ : काटई बदलापूर राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम विविध टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे वाहतूक व्यवस्थापन नसल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. ठिकठिकाणी कोंडी होत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अंबरनाथच्या टी पॉइंट चौक ते आनंदनगर एमआयडीसी रस्त्यावर कोंडी वाढली आहे. काटई ते अंबरनाथच्या टी पॉईंटपर्यंत रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. यातील काटई ते खोणी फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने येथील प्रवास गतीमान झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा