कल्याण: उल्हासनगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेता रविवारी मिरवणूक काढली. मिरवणुकीमुळे शहरात वाहतूक कोंडी झाली. तसेच कर्णकर्कश वाद्ये वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याने उल्हासनगर पोलिसांनी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा