कल्याण : वारंवार सूचना करूनही विहित वेळेत चालू वीज देयकासह थकित वीज देयक भरणा न करणाऱ्या कल्याण परिमंडळातील नऊ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणच्या विशेष पथकांनी खंडित केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही वीज तोड मोहीम सुरू आहे. कल्याण परिमंडळातील तीन लाख २० हजार ३०१ वीज ग्राहकांकडे वीज देयकाची १९१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण, डोंबिवली विभागात ५० हजार ग्राहकांकडे २८ कोटीची थकबाकी आहे. या विभागात एक हजार १९१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, २७ गाव ग्रामीण भागात ९६ हजार ९४८ ग्राहकांकडे ६८ कोटींची थकबाकी आहे. या विभागात तीन हजार ६३३ ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा