कल्याण : कल्याण- नवी मुंबई, पनवेल, तळोजा शहरे जोडणारा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ हा महत्वाचा दुवा आहे. या मेट्रो मार्गाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. या मेट्रो मार्ग कामातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला आणि इतर अडथळे लवकर दूर करावेत. या कामाचा वेग वाढवून हे मेट्रो मार्गाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी बुधवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (एमएमआरडीए) कार्यालयात जाऊन मेट्रो अधिकाऱ्यांकडे केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा