कल्याण: पावसाळ्यापूर्वीच मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा, वासिंद ते शहापूर परिसरातील रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल, रस्ते कामे पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चालढकलपणा करण्यात आला. त्याचा फटका आता प्रवाशांना कोंडीच्या माध्यमातून बसण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी राज्याचे निवृत्त मुख्य सचिव डाॅ. नितीन करीर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर भागातील कोंडीमुळे कसारा ते ठाणे, मुंबई लोकलने प्रवास करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा