कल्याण : मागील पंधरा दिवसांंपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. या रखरखीत उन्हाचे सर्वाधिक चटके शेतात काम करणारे शेतकरी, इमारत आणि इतर बांधकामांंवर काम करणाऱ्या मजुरांना सर्वाधिक बसत आहेत. शहापूर तालुक्यात दररोज उष्माघाताचा त्रास होणारे सात ते आठ रूग्ण शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा